सेंद्रिय शेती - सुद्रुढ शेतीचा खरा मार्ग

Jimcy Rajan

Huenda 23, 2017

Kilimo

सेंद्रिय शेती – सुद्रुढ शेतीचा खरा मार्ग

Kushiriki

एके काळी भारताला “सोने कि चिडिया ” म्हटले जाई. असा आपला गौरवाने उल्लेख केला जात असे कारण भारत आधी पासून कृषी प्रधान प्रदेश आहे. संपन्नतेचे, ऐश्वर्याचे प्रतीक म्हणजे सोने.

भारतातील संपूर्ण शेती पद्धती वैदिक (नैसर्गिक) ज्ञानाचा वापर करून हवामानाच्या शक्यतांचा अभ्यास करून, आणि वापर करीत पर्यावरण राहील अशा पद्धतीने केली जात होती.

परंतु दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येला लागणाऱ्या अन्नामुळे देशामध्ये अन्नधान्याची समस्या उी राहिल्या क्रांती (१९६७ – १९७८ ) मुळे दरडोई उत्पादकता वाढवण्यात आली आणि हायब्रीड -संकरित आजान सिंचनाच्या सोयी यामधून शेतीची क्रांती झाली.

परंतु हायब्रीड बियाण्यांमुळे कीटकनाशकांची गरज आणि रासायनिक खतांची गरज जास्त पडू लागली.

औषधांच्या आणि रासायानांच्या अती वापरामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले. जमिनीतील सूक्ष्म-जैविक घटकांचा नाश झाल्याने जमिनी नापीक होऊ लागल्या.

पर्यायाने खतांची कार्यक्षमता कमी झाली. या जमिनींच्या कमी कार्यक्षमतेमुळे रासायनिक खतांचा पुन्हा वापर खूपच वाढला आणि ह्या अश्या चक्रव्यूहात ओ अडकलेली आहे.

शेतीमध्ये कीटकनाशकांचा भरमसाठ व अनिर्बंध वापरामुळे मित्र किड्यांचा नाश झाला व शत्रू किपरामुळे मित्र किड्यांचा नाश झाला व शत्रू किड्यांमीन्रिशाक्रीहारे करायची क्षमता वाढली.

हायब्रीड बियाणे नवनवीन किडे व रोगांना बळी पडू लागली. रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या बेसुमार वाढलेल्या किमती, या सगळ्यांचा परिणाम म्हणजे एकूण उत्पादादा आञावचा प्रमाणात उत्पादकता न वाढल्यामुळे शेती तोट्याची झाली.

याशिवाय कीटकनाशकांच्या अन्नात राहणाऱ्या अंशामुळे विषारी अन्नाचा पुरवठा होऊन आरोग्यावरही परिषारी .

आज भारतीय शेती व्यवस्थेला मजबूत करण्यासाठी सेंद्रिय शेती हाच खरा व शाश्वत पर्याय आहे पण यसाीठ शाश्वत विश्वास आणि शेती व्यवस्थेवर श्रद्धा ठेवायला पाहिजे सेंद्रिय शेतीत उत्पादन घेणे अवघड आहे.

जास्त उत्पादनाची अपेक्षा न करता उत्पादन खर्चातील बचतीतून वाढलेला नफा या मुद्यावर विचार होणे गहेचे.

सूक्ष्मजीव सजीवांची मृत शरीरे व अवयव कुजवून त्यातून होणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये वानस्न देतात या शृंखलेला सेंद्रिय पद्धती म्हणतात.

तसेच सेंद्रिय शेतीत बाहेरून विकत घेऊन काहीही टाकावे लागत नाही, पिकांच्या वाढीसाठी लागर्णारे सेवा नैसर्गिकरित्या उपलब्ध करून द्यायचे असतात.

या मुळे शेतीचा उत्पादन खर्च हा निम्म्यापेक्षा कमी करता येतो. अर्थात शेतीचा उप्तादन खर्च कमी करणे हा पहिला उद्देश असून उत्पादनातही वाढ व्हावी हा दुसरा .

थोडा संयम, अभ्यास, चिकाटी, व प्रयोगांद्वारे हे सहज साध्य करता येते.

Pia Soma

Acha Reply

Anwani yako ya barua si kuchapishwa. Mashamba required ni alama *

whatsapp